पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात (To Address Nation) देशवासीयांना काय दिले. त्याच्या भाषणात नवीन काय, त्यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला.…
श्रीनगर : वृत्तसंस्था - पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारनं तेथील वनक्षेत्राला गुरुनानक यांचं नाव दिलं आहे. तर भारतातल्या सरकारची प्राथमिकता इथल्या प्राचीन शहरांची नावं बदलणं आणि अयोध्येत राम मंदिर बांधणं आहे. अशी टीका मेहबुबा मुफ्तींनी केली…