MNS Chief Raj Thackeray | ‘कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नुकतेच मुंबईतील खारघर परिसरात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यानंतर 14 श्रीसदस्यांचा उष्माघाताने (Heat Stroke) मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच…