‘कोणतीच शक्ती देश फोडू शकत नाही’ : राहूल गांधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथे आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. यात 44 पेक्षा जास्त जवान शहीद झाले तर, अनेक जवान गंभीर जखमी झाले. याचा देशभरातून निषेध होत असून जनतेत संतापाची लाट पसरली आहे. या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस…